मधुचंद्राची रात्र, नववधूचा कट अन्… तिसऱ्या दिवशी जाग आल्यावर नवऱ्याला धक्काच बसला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime By Bride In Jaipur: एका एजंटच्या माध्यमातून या दोघांचं लग्न झालं. हे लग्न एप्रिल महिन्यात झालं. सून घरी आल्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये तिचं स्वागत सासरच्या मंडळींनी केलं. अगदी मिठाईचं वाटपही करण्यात आलं. मात्र नंतर जे घडलं त्यामुळे सासरच्या मंडळींना धक्काच बसला.

Related posts